संत तुकाराम यांचा खून का झाला? १. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते. २. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आगContinue reading “आज धुलीवंदन आजच्या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला अन नंतर अशी आवई उठवली कि महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले. इंद्रायणीच्या डोहात रडले मासे सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते ???? व सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसाचा विश्वास बसणार नाही …!!!! तुकाराम महाराज यांची हत्या करताना पांडू मांग नावाच्या तरुणाने बघीतली होती. गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते. पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले बरे गेलेच असे समजले तरी ते एकादशीे सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते ? ते विमान वैकूंठावरून आले होत म्हणेे मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले ? मग आता काय त्याची फेरी बंद पडली का ? कि वैमानिक फरार आहे ? बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे मग सर्व जगात बोलबाला व्हायला पाहीजे होता. एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही? किती ब्राह्मण देह”
Category Archives: Uncategorized
दिव्याखाली अंधार! मार्शला संस्कृती शिकवणारे स्वतः आपले संस्कार विसरलेत का?
दिव्याखाली अंधार! मार्शला संस्कृती शिकवणारे स्वतः आपले संस्कार विसरलेत का?एकीकडे मार्शने वर्ल्ड कपवर पाय ठेवला म्हणून त्याला ट्रोल केलं गेलं. तर दुसरीकडे, काही आगाऊ नेटिझन्सकडून ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नी आणि मुलींना वाईट शब्दांत मेसेज केले जात होते. यंदाचा वर्ल्ड कप चांगलाच गाजला. पहिल्या सामन्यापासून पॉइंट टेबलवर अग्रस्थानी असलेल्या आणि फायनलपर्यंतच्या एकाही सामन्यात हार न पत्करलेला भारतीयContinue reading “दिव्याखाली अंधार! मार्शला संस्कृती शिकवणारे स्वतः आपले संस्कार विसरलेत का?”
महाराज सयाजी गायकवाड
जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड ! डॉ श्रीमंत कोकाटे 1893 मध्ये शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत भाषण करून सर्वांची मने जिंकणारे स्वामी विवेकानंद सर्वांना माहीत आहेत, परंतु 27 सप्टेंबर 1933 ला शिकागो येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्वधर्मपरिषदेचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते, हे किती लोकांना माहिती आहे?. त्यांनी जगातील सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केला होता.Continue reading “महाराज सयाजी गायकवाड”
तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.
तू हिंदू असशील तरी मुर्ख आहेस,तू मुसलमान असशील तरी मुर्ख आहेस …तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.कारण तुला जगायला ‘धर्माचा’ आधार लागतो. समोरच्याने सांगितलं, तु निमूटपणे ऐकलंसतुझ्या विचारांना तूच चौकटीत बसवलंस.कारण तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरंतुला सापडली नाहीत कधीच,ना कधी त्या प्रश्नांनाच जाब विचारायचीहिंमत झाली तुझी.तू अडकत गेलास आणिस्वत:ला अडकवत राहिलास. पण, तू धर्म पाळतोस म्हणूनतुझीContinue reading “तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.”
राष्ट्रीय एकता बनाये रखेI
मि तुम्हाला देश भक्तिचे प्रमाणपत्र वाटण्यास आलेलो नाही.पण जे स्वतःला एकरंगा झेंडयाचे कट्टर पुरस्कारकर्ते समजत होते ते तिरंगा झेंडयाचा प्रचार आणि प्रसार करू लागलेत त्यामुळे त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !जे मानतात की आमचा देश २०१४ ला स्वातंत्र झाला आहे. आणि आता भारत देशाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यास सज्ज झालेले आहेत आणि दूसऱ्यांना अमृतमहोत्सव साजरा करण्यास सांगतContinue reading “राष्ट्रीय एकता बनाये रखेI”
एक राजा मूर्तिपूजा का घोर विरोधी था।
एक राजा था।वह मूर्तिपूजा का घोर विरोधी था।एक दिन एक व्यक्ति उसके राज दरबार में आया और राजा को ललकारा – हे राजन! तुम मूर्ति पूजा का विरोध क्यों करते हो?* राजा बोला – आप मूर्ति पूजा को सही साबित करके दिखाओ मैं अवश्य स्वीकार कर लूँगा। व्यक्ति बोला – राजन यदि आप मूर्ति पूजाContinue reading “एक राजा मूर्तिपूजा का घोर विरोधी था।”
विठ्ठलाची खरी मुर्ति पंढरपुरात कि माढ्यात?
‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’- रा. चिं. ढेरे माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. विठ्ठलाचीContinue reading “विठ्ठलाची खरी मुर्ति पंढरपुरात कि माढ्यात?”
(पानीपत) इब्राहिम खान गारदी (Ibrahim Khan Gardi)
इब्राहिम खान गारदी (Ibrahim Khan Gardi) पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील भळभळती जखम होय.पानिपतच्या युद्धात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक बनलेल्या व मातृभुमि साठी लढ़ा देऊन आपले प्राण अर्पण करणाऱ्या विर जवानांच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान असायला हवा. पानीपतचे युद्ध महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर भारताच्या राजधानीच्या रक्षणार्थ झालेले युद्ध होय. पाँडिचेरी येथे द ब्यूरीContinue reading “(पानीपत) इब्राहिम खान गारदी (Ibrahim Khan Gardi)”
नागपंचमी
नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणाऱ्या सापासी नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे ( आपल्यासारखेच सर्व साधारण माणसांसारखेच ) होवून गेलेत त्यांच्याशी आहे. १) नागराजा अनंत (शेष) २) नागराजा वासुकी ३) नागराजा तक्षक ४) नागराजा कर्कोटक ५)नागराजा ऐरावत यापाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती. यामध्ये नागराजा अनंत हा सर्वातContinue reading “नागपंचमी “
नागपंचमी चे औचित्य साधून
नागपंचमी चे निमित्त साधून खऱ्या नागपंचमीची माहिती सांगण्याचा प्रयत्न . नाग वंश इतिहास :दूसरी शताब्दी के मध्य से लेकर चौथी शताब्दी के मध्य तक जिसे इतिहासकारों ने “डार्क एज ” कहा है, वह वस्तुतः नाग साम्राज्य का इतिहास है! नागवंशीय नागराजा राजवंश घरानों का धम्म प्रतीक चिह्न (टोटेम) है नाग, शेषनाग,पञ्चमुखी नाग, सप्तमुखी नाग, भुजंग,Continue reading “नागपंचमी चे औचित्य साधून”